विकासाची तहान भागवण्याची कामे सुरू आहेत . राज्यात आणि देशात सध्या गरिबी हटविण्याचे काम सुरू आहे .. पूर्वी गरिबांना हटविण्याचे काम केले. पंतप्रधानांच्या हस्ते शिर्डी येथे अडीच लाख लोकांना घरं दिली जाणार आहेत. आता राज्य कुपोषण मुक्त महाराष्ट्र करण्याचं काम केलं जातंय. आरोग्यावरचा खर्च वाढत असल्याने आरोग्याच्या सुविधा वाढवण्यात येत आहेत. या अटल आरोग्य शिबिरातून मोठं काम होतं आहे. या कामात ज्यांनी योगदान दिले त्यांचे धन्यवाद- ग्राम विकासमंत्री पंकजाताई मुंडे
No comments:
Post a Comment